रामचंद्र गुहा हे देशातील एक प्रभावी व सत्यशोधक पत्रकार आहेत. त्यांच्या निर्भिड लिखाणासाठी व धर्मनिरपेक्ष मांडणीसाठी ते प्रसिद्ध आहेत. कोणत्याही मोठ्या वृत्तपत्राशी न जुळता स्वतंत्रपणे पत्रकारिता करणारे आणि मोठी मान्यता मिळविणारे जे थोडे पत्रकार देशात ...
- रोमा बलवानी(डायरेक्टर, स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस ग्रुप)पायाभूत प्रकल्प हाताळताना वर्षानुवर्षे जे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे असा समज झाला आहे की कोणतीही वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम यंत्रणा एकत्रित राहूच शकत नाही. याचा अर्थ असा की जे वेगवान आहे ते सु ...
- डॉ. गोविंद काळेउन्हाने त्रासलेल्या जीवाला पावसाचे वेध लागतात़ आकाशातील काळ्या मेघांची दाटी पाहून बळीराज सुखावतो़ यंदाचे वर्ष पाऊस वेळेवर आणि चांगला होऊ दे, शेते हिरवी होऊ दे म्हणून आशा बाळगतो़ हवामान खात्याचे अंदाज चुकतात़ काळे ढग वारा पळवून लावतो ...
हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातील १४ भोंदू बाबांच्या नावांची यादी तयार केली आहे. आता या १४ महाठगांची ही यादी राज्य सरकारे आणि केंद्राकडे सोपवून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी आखाडा परिषद करणार आहे. हे उशिराने ...
हवामान खात्याच्या माजी संचालक मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावर समाजातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातील काही मोजका अपवाद वगळता खरोखरच चिंताजनक आहेत. आपल्या समाजाचे बौद्धिक वय काय हा प्रश्न उपस्थित करणा-या आहेत. मुळात एखाद्या शास्त्रज्ञ महिलेन ...
नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप या लढाईला तोंड फुटले. डाव-प्रतिडाव, शह-काटशहाचे राजकारण रंगणार असल्याने दिवसागणिक रंगत वाढत जाणार. ...
रोमन कॅथलिक पंथाच्या अनेक पुरोहितांनी चर्चच्या पवित्र आवारात केलेल्या व्यभिचारासाठी याआधीचे पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी आपल्या सा-या धर्मबांधवांसह जगाची क्षमा मागण्याचे जे धारिष्ट्य दाखविले तेच आता हिंदू धर्माबाबत अ.भा. आखाडा परिषदेने दाखविण्याची सि ...
गत काही दिवसांत मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातील अन्य विभाग, जिल्ह्यांत दीर्घ खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने (खरिपाच्या पिकांना फटका बसला तरी) शेतक-यांच्या जीवात जीव आल्यासारखा झाला. किमान पोळा, गणेशोत्सवात काही जान आली. आतातर पावसाने उरलेला अन ...
भारतीय शास्त्रानुसार या जगात ८४ लाख योनी आहेत. या सर्व योनींमध्ये मानव योनीला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे व मानव सर्वश्रेष्ठ असण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाने मानवाला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा वापर करून मानव उचित व अनुचित निर्णय घेतो. उचित निर ...
डॉक्टर हा नोबेल पेशा मानला जातो, कारण त्यांच्याकडे मृत्यूच्या दारातून रुग्णाला परत खेचून आणण्याची ताकद असते म्हणून. दवाखान्यात जाणारे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक देवाला ज्या श्रद्धेने हात जोडतात, त्याच्यापेक्षा कैकपटीने जास्त श्रद्धा ठेवत डॉक्टरला ह ...