माणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रं ...
बेताल बोलणे, आपल्या अधिकारापेक्षा जास्त बोलणे या गोष्टी राजकारणात नव्या नाहीत. अनेकदा गावाकडच्या भाषेत ‘हवालदार केला की फौजदाराचा रुबाब का करतो’ असा वाक्प्रचारही वापरला जातो. सर्वच पक्षात असे नेते कमी जास्त प्रमाणात असतात. पण पारदर्शक कारभार करण्याची ...
२० हजार रुपयांत घर... अशी १० हजार घरे २००६ सालीच असंघटित कामगारांना मिळाली. आता ३५-४० हजारांत ३० हजार घरे दिली जाणार. मग आहे की नाही ‘घरांचा जादूगार...’ ...
काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे तशी ती देशातील सर्वच राजकीय पक्षांत, उद्योगांत, व्यवसायांत, मालमत्तेत आणि कुुटुंब व्यवस्थेतही आहे, ही राहुल गांधी यांनी दिलेली कबुली जेवढी प्रांजळ तेवढीच राजकारणासह देशातील सगळ्या क्षेत्रांना अंतर्मुख होऊन विचार करायला लाव ...
युरोपातल्या काही देशांमध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. फ्रान्समध्ये निवडणुका झाल्या आता जर्मनीमध्ये या महिन्याच्या अखेरीला निवडणुका होणार आहेत. निर्वासितांमुळे बहुतेक युरोपियन देशांमध्ये खूप समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. युनियनमधले अनेक देश गं ...
गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणज ...
आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्ह ...
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे टेनिसविश्वातील दोन विक्रमादित्य. टेनिसमधील प्रतिष्ठेची असलेली ग्रँडस्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारे हे दोन विक्रमवीर खेळाडू. सुमारे दशकभर टेनिसविश्वावर आपली हुकूमत राखलेल्या फेड आणि राफा यांना नोव्हाक जोकोविच आणि अँडी ...
दसरा मेळाव्याच्या राजकारणातून एकप्रकारे भगवानगड वेठीला धरला जात आहे. भाविकांना भगवानबाबांऐवजी पोलीस फौजफाट्याचे दर्शन अगोदर घडते. ही वादाची परंपरा तेवत ठेवायची की भगवानगड वादमुक्त करायचा याचा फैसला पंकजा मुंडे यांच्याच हातात आहे. ...