जिहादी विचारांनी माथी भडकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे हे देशभरातील सुरक्षा यंत्रणांसमोरील मोठे आव्हान बनत चालले आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हे आव्हान यशस्वीरीत्या पेलत गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल ६६ सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुण-तरु ...
- विश्वास पाठकभारत-चीनमध्ये डोकलामवरून अनेक खटके उडाले. दोन्ही देशांत तणावही निर्माण झाला. वास्तविक भारताच्या मुत्सद्दी धोरणाचा हा विजय ठरला आहे. चीनला झुकवण्यात भारताला यश आले आहे. त्यामुळे भारतीय उपखंडात देशाची मान अधिक ताठ झाली आहे. या संपूर्ण प् ...
मुंबईतील आरे कॉलनी असो वा नाशिक, नगर... आपल्या भागात आढळणाऱ्या बिबट्याचे आपल्याला फारसे कौतुक नाही. ते असेल तरी कसे? एकतर तो आपली पाळीव जनावरे पळवितो किंवा माणसालाच मारतो. हिमालयात आढळणारा बिबट्या म्हणजेच हिमबिबट्याचे तसे नसते. ...
ब-याच काळापासून चर्चेत असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते साबरमती येथे पार पडला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले नसताना बुलेट ट्रेनची गरजच काय, असा प्रश्न ...
विशाल बहुमतासह मोदी सरकार २०१४ साली केंद्रीय सत्तेत विराजमान झाले. या देदीप्यमान विजयाचे खरे शिल्पकार होते देशातले तरुण मतदार. आयुष्यातला निराशेचा काळ संपेल, उज्ज्वल भवितव्याला साद घालता येईल, शिक्षण, रोजगार यासह विविध क्षेत्रात नव्या संधी निर्माण हो ...
जगणं ... जगवणं, घडणं ... घडवणं यावर आयुष्याचा स्तर अवलंबून असतो. स्वत: आयुष्य कशा पद्धतीने जगला, त्यासमवेत अनेकांना कसे उभे केले ... जगवले हे महत्त्वपूर्ण ठरते. दुसºयांना सहकार्य केले का? यावरून माणसाचे गुण ... अवगुण लक्षात येतात. काळ कोणताही असला तर ...
अलीकडच्या काळात शाळकरी मुलांवर होणा-या लैंगिक अत्याचारामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात येतात हा विषय मी सातत्याने उपस्थित करीत आलो आहे. शाळांच्या सुरक्षित वातावरणात वासनांध व्यक्ती लहान मुलांवर अत्याचार करतात हे अध ...
आदिवासी विकासात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे मत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने नोंदविले असले तरी, वस्तुस्थिती वेगळी आहे. हे कुपोषण व आदिवासी भागातील बाल व माता मृत्यूच्या वाढत्या प्रमाणावरून लक्षात येणारे आहे. ...
आम्हाला वंदे मातरम् म्हणण्याचाही अधिकार नाही काय’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेला प्रश्न सामान्य आहे की राजकीय? बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी तो राजकीय असल्याचे तात्काळ सांगून टाकले. मायावतींचा अभिप्राय खराही आहे. कारण वंदे मातरम्, जय हि ...
- हरीश गुप्ता(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)‘आधार’ कार्डचा वापर करणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतके आवडले आहे की दररोज नव्या गोष्टी आधारशी जोडण्यात येत आहेत. पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष केबिनेट सचिव पी.के. सिन्हा यांनी पद्म पुरस्कारासाठीची सर्व नाम ...