ब्रँड, पेटंट आणि ट्रेडमार्कचा आजचा जमाना आहे. विकत घेतलेल्या वस्तूची आणि ती बनविणा-या संस्थेच्या गुणवत्तेची व विश्वासार्हतेची हमी देणारे ते एक परिमाण मानले जाते. वस्तूंच्या बाबतीत ठीक आहे. ...
आता उत्तर प्रदेशात ‘लॅण्ड जिहाद’ ही संकल्पना राबविल्या जात असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे बहुसंख्यांक हिंदू आणि सर्वात मोठा अल्पसंख्यांक वर्ग असलेल्या मुस्लीम समुदायातील अविश्वासाची भावना आणखी वाढीस लागण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
एरवी कोंडवाडा किंवा दाटीवाटी हाच नित्याचा अनुभव असलेल्या लाखो लोकल प्रवाशांना आता गारव्याचा अनुभव घेता येणार आहे. उपनगरीय मार्गावरील ७५ लाख प्रवाशांना स्वप्नवत वाटणारी वातानुकूलित रेल्वे अर्थात एसी लोकल ...
एक फार जुनी बोधकथा आहे. एका व्यक्तीला कुणीतरी सांगितले की, तुझा कान कावळा घेऊन गेला! कान जागेवर आहे की नाही हेही चाचपडून न पाहता ती व्यक्ती कावळ्याच्या मागे धावत सुटली. ...
निवड करण्यामध्ये निवड न करणे हा भागही असतोच. त्यामुळे एखाद्याची निवड का केली व एखाद्याची का केली नाही याची संक्षिप्त कारणमीमांसाही प्रसिद्ध होऊ लागली. ...
रेशीमबागच्या बौद्धिकाला इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर आमचा यमके (एम.के. अर्थात मनकवडे) ला देखील प्रवेश मिळाला नव्हता... त्यात आता बारामती वाड्यावरचं बौद्धिक त्याच्या नशिबी रिपोर्टिंगसाठी आलं! ...
भारतीय राजकारणात भूकंप घडवणारा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा अखेर काल्पनिकच ठरला. देशाचे तत्कालीन महालेखापाल (कॅग) विनोद राय सदर प्रकरणाचे खरे सूत्रधार. टू जी स्पेक्ट्रम वाटपात १ लाख ७६ हजार कोटींचा महाघोटाळा झाल्याचा शोध त्यांनीच लावला. हा बिनबुडाचा आरोप ...