शुक्रवारी सर्वाेच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. यामुळे २८ वर्षांपूर्वीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद आठवली. न्या. चेलमेश्वर, न्या. गोगोई, न्या. लोकुर व न्या. जोसेफ हे ते चार न्यायाधीश ज्यांन ...
या स्तंभात आपण पृथ्वीपासून दूर जात वेगवेगळ्या खगोलीय पदार्थ (ग्रह, तारे वगैरे) आणि त्यांच्या गुणधर्माविषयी चर्चा करणार आहोत. ही सर्व चर्चा अर्थातच, शास्त्रीय पातळीवर किंवा माहीत असलेल्या विज्ञानाचा आधार घेऊनच करण्यात येईल. थोडक्यात, या लेखांचा आधार ह ...
एका चार वर्षांच्या लहानग्याला त्याचे बाबा अवयवाची ओळख करून देतात. याला काय म्हणतात ‘डोळे’... ‘नाक’... ‘पोट’ आणि ‘पाय’. या सगळ्या प्रक्रियेत कुठेच जननेंद्रियाचा उल्लेखही नसतो. अशा वेळेस शरीरातील महत्त्वाच्या अवयवाविषयी जाणून घेण्यासाठी चिमुरडी पिढी दु ...
गेल्या दशकामध्ये रुग्ण-डॉक्टर संबंधात खूप मोठे बदल घडून आलेले दिसत आहेत. मुळात वैद्यकीय व्यवसाय हा व्यवहार असला तरी रूढार्थाने चालणा-या व्यवहारांच्या पलीकडचा असा तो भावनिक व्यवहार असतो. ...
लोकल लोककला एकेकाळी ग्लोबल झाली होती. आजही अपवादात्मक परिस्थितीत ती ग्लोबल होत आहे. पण ही गती अधिक वाढायला विविध कलामहोत्सव, लोकोत्सव, लावणी महोत्सव याद्वारे महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शन व्हायला हवेत. त्यासाठी शासनपातळीवर नियोजनबद्ध प्रयत्न होणे आव ...
आगीशी खेळ नको असे म्हणतात. पण आपण मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. म्हणूनच तर घर खरेदी करताना ते आपल्या बजेटमध्ये बसेल का, ती इमारत रेल्वे स्थानकापासून किती जवळ आहे, चांगल्या शाळेची, मार्केटची, रुग्णालयाची सोय तेथे आहे का, हे बारकाईने पाहणा ...
साकीनाका येथील फरसाण मार्टला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला. अंधेरी येथील आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. ...
वर्षाच्या सुरुवातीलाच एक मेसेज आला ‘सारे जग २0१८ मध्ये प्रवेश करत होते तेव्हा महाराष्ट्र १८१८ मध्ये प्रवेश करीत होता...’ या एका संदेशाने प्रागतिक, पुरोगामी महाराष्ट्राचा शतकाचा इतिहास पायदळी तुडविल्याची भावना निर्माण झाली. ...
‘भारताचा इरादा कोणत्याही देशाच्या भूभागावर अथवा त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर नजर ठेवण्याचा नाही. आमचे लक्ष केवळ परस्परांच्या क्षमतांची वृध्दी व एकमेकांच्या सहकार्याने मित्र देशांच्या साधन संपत्तीचा विकास यावरच केंद्रित असते’. ...
एखाद्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वरिष्ठ नेतृत्वावर गंभीर आरोप केलेले पाहणे ही गोष्ट आता देशाच्या अंगवळणी पडली आहे. सरकारातल्या वरिष्ठ मंत्र्यांनी तशा परिषदांमधून मुख्यमंत्र्यांविरुद्ध आरोप करणे हेही आता नवे राहिले नाह ...