देशात अथवा राज्यात निवडणुका मुदतपूर्व घ्यायच्या की ठरलेल्या वेळी घ्यायच्या याचा निर्णय अर्थातच भाजपाने करायचा आहे. मात्र महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये कमालीची चुरस असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राष्ट्री ...
सर्व जाती-धर्मातील बांधवांना सोबत घेत जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रने १२ ते २१ जानेवारी दरम्यान राज्यात सुमारे ६०० लहान-मोठ्या शहरांमध्ये शांतीचा संदेश दिला़ सर्व धर्मातील सुजाण लोकांनी एकत्र आले पाहिजे,सर्व धर्म मानव कल्याणाचीच शिकवण देतात़ आपण एक ...
दिल्लीपासून गल्लीपर्यंत राज्य असणा-या भाजपाचे सोलापूर महापालिकेवरही राज्य आहे. त्याच महापालिकेतील भाजपचे पक्षनेता सुरेश पाटील गेल्या ५० दिवसांपासून सोलापूर ते मुंबई अशा उपचार फे-यात आजाराशी झुंज देताहेत ...
चंद्रपूर येथील एक माहिती अधिकार कार्यकर्ता, त्याचे दोन साथीदार आणि दोन पत्रकारांची गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने, माहिती अधिकार कायद्याच्या दुरुपयोगाचा विषय ऐरणीवर आला हे बरे झाले. ...
गेल्या दोन महिन्यांपासून ‘सिव्हिल’च्या खाटेवर निमूटपणे झोपून राहिलेले बिच्चारे रुग्ण जेव्हा अकस्मातपणे उठून वेडेवाकडे अंगविक्षेप करतात. संगीताच्या तालावर थयथयाट करू लागतात, तेव्हा करावीशी वाटते डॉक्टरांच्या बुद्धीची कीव ...
पंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री या पाच ज्येष्ठ मंत्र्यांच्या समावेश असलेली ‘कॅबिनेट कमेटी आॅफ पोलिटिकल अफेअर्स’ ही समिती सरकारचे बहुतेक सारे धोरणविषयक निर्णय घेते. या समितीला बाहेर कोअर कमेटी असेही म्हणतात. ...
घटनेने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क महत्त्वाचा ठरवून सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या सा-या देशभरातील प्रदर्शनाला परवानगी देणे व ती देताना त्याला विरोध करणा-या सगळ्या झुंडशहांना बाजूला सारणे हा संविधान, कायदा व लोकशाही यांचा सा ...
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जातीयवादी आहे’ ही काळवंडलेली प्रतिमाच या संघटनेच्या प्रयत्नांतील सर्वात मोठा अडसर आहे. ‘संघाचे हिंदुत्व बहुजनवादी होईल का?’ हा प्रश्न मग मुद्दामच विचारावासा वाटतो. ...
शंभर बातम्या जो परिणाम साधणार नाहीत, तो परिणाम एक छायाचित्र करते आणि हजारभर बातम्यांतून जे साध्य होणार नाही, ते एक व्यंगचित्र करून दाखवते, हे सत्य आहे. ठाण्यात गेले दोन दिवस संपन्न झालेल्या अखिल भारतीय व्यंगचित्रकार संमेलनाच्या निमित्ताने हेच वास्तव ...
देशात २०१७ मध्ये निर्माण झालेल्या संपत्तीपैकी ७३ टक्के संपत्ती एक टक्का लोकांकडे गेली आहे. देशातील आर्थिक विषमतेची दरी किती वेगाने वाढत आहे, हे दाखविणारे हे आकडे आहेत.‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा देणा-या मोदी सरकारचे धोरण कुणाच्या हितासाठी आहे, अस ...