पाच वर्षांनंतर योजनेचा आढावा घेण्याची वेळ येईल तेव्हा केवळ शहरातील सीसीटीव्ही, सिटी बस, फुटपाथ अशीच कामे झाल्याचे दिसेल. ही कामे म्हणजे ‘स्मार्ट सिटी’ नसून, या केवळ नागरी सुविधाच असणार आहेत. ...
मराठी मुंबापुरीतील पृथ्वी शॉ नामक बालकाने राष्ट्रभूमीला जगज्जेते बनविल्याचा आणि ‘पद्मावत’वरील करनी बांधवांची नाराजी शत-प्रतिशत दूर झाल्याचा ई-मेल इंद्रलोकी पाठवून इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर येमके निवांत झाला होता. ...
बदलत्या जीवनशैलीमुळेच कर्करोगाचा धोका अधिक वाढतोय, हे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी स्नेहा मोरे यांच्याशी ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले. ...
- डॉ. मिन्नू भोसले‘हाय हॉटी, हॅलो हँडसम’ हे संवाद आहेत, आजच्या पिढीचे. एक मित्र आणि दुसरी मैत्रीण यांच्यातले. आपल्या परंपरा, सामाजिक चालीरिती आणि काही अपरिहार्य जीवशास्त्रीय कारणे, यामुळे मुले-मुली एकमेकांचे फक्त चांगले मित्र असू शकतात, यावर अजूनही ...
- रमेश प्रभूआपल्या आयुष्याची पुंजी हक्काचे घर खरेदी करण्यात घालविल्यानंतरही, बिल्डरने घराचा ताबा वेळेत न दिल्यामुळे किंवा काही ना काही कारणाने घराचा ताबा देण्यास चालढकल करणा-या बिल्डर्सच्या मनमानीमुळे, मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांना आता महारेराचे ...
सन १९६० साली मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आधीच्या काही दशकांतील स्वातंत्र्य लढे आणि पन्नाशीच्या दशकातील मुंबईसाठी झालेली चळवळ इतिहासजमा झाली. राज्य काहीसे स्थिरस्थावर झाले तरी मुंबई मात्र शांत झाली नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे र ...
दरवाढ, लांब पल्ल्याच्या किंवा उपनगरी गाड्या वाढवणे सोयीनुसार होत असल्याने तसाही फारसा अर्थ न उरलेला रेल्वेचा अर्थसंकल्प बंद झाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी किती तरतूद होते आणि त्यातून कोणते प्रकल्प मार्गी लागतात, एवढ्यापुरतीच मुंबईच्या ७५ ...
अर्थमंत्री अरूण जेटली हे २०१८-१९ चा ‘निवडणूक अर्थसंकल्प’ लोकसभेत सादर करीत असतानाच राजस्थानपासून बंगालपर्यंत झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी पराभूत होत होते. राजस्थान हा भाजपचा बालेकिल्ला. त्यात वसुंधरा राजे यांचे दीर्घकाळच ...
राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. ...
‘संशयास्पद राष्ट्रांकडून विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी येणारे अर्ज यापुढे गृहमंत्रालयामार्फत पाठविले जाणार नाहीत’ असा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. आजवर ‘सुरक्षाविषयक मान्यता’ मिळण्यासाठी हे अर्ज गृहमंत्रालयामार्फत पाठविण्यात येत होते. त ...