तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला तावखेडा फाट्याजवळ रविवारी गळती लागल्याने १५ लाख लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे याच ठिकाणी ही सहाव्यांदा गळती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाळू रामू पाटील (४२ रा. जहांगीरपुरा, एरंडोल) या कापूस व्यापार्याचा खून करून मृतदेह पाटाच्या पाण्यात फेकून देण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवलेली २५ लाख ८१ हजार ८०२ रुपयांची रक्कम मुदत संपल्यानंतरदेखील परत न करता विश्वासघात व अपहार केला. याप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह १५ जणांविरुद्ध सोमवारी पहाटे तीन व ...
मागील आर्थिक वर्षात कर्जाची परतफेड न करणार्या जिल्हाभरातील सुमारे ४00 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या संचालकांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागेल, अशी शक्यता आहे. ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्रातर्फे महात्मा गांधी यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. ...
आपत्तीप्रवण असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील शंभर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिले. ...