जळगाव : जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेस १० मे पासून सुरुवात झाली. त्यात पहिल्या दिवशी ५५ सहायक पोलीस उपनिरीक्षक व ९२ पोलीस हवालदार यांनी मुलाखतीस हजेरी लावली. ...
जळगाव : नागरी व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई परिस्थिती निवारणासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात वाढ केली आहे. अमळनेर व यावल तालुक्यांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी हतनूरच्या धरण क्षेत्रातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रश ...
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल् ...
जळगाव : हॉकर्सने दिलेल्या बंदची हाक मंगळवारी परिणामकारक ठरली. शहरातील बळीराम पेठ, न्यु. बी.जे. मार्केट, फुले मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सिंधी कॉलनीत बंद पाळण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला होऊन तणाव निर्माण झाला होता मात्र तेथील भाजी ...
जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूर येथे झालेल्या हाणामारीत भगवान दगडू जाधव (३२, रा. पहूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या पोटाला जखम झाली असून रात्री जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
जळगाव : महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे जिल्हा बँकेशी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थांतर्फे वितरित झालेल्या पीक कर्जाची चौकशी करण्यात व्यस्त आहे. आमदार केळी कर्जाच्या संदर्भात लाभार्थी आहेत, असे ते सांगत आहेत... शेतकर्यांनी केळी कर्ज घेतले ...
नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे ...
जळगाव : पूर्ववैमनस्यातून आंबेडकर नगरात रविवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली, त्यानंतर हा वाद शनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यानंतर तेथेही जोरदार हाणामारी झाली, त्यात एका जणाचे डोके फुटले असून पोलीस स्टेशन आवारात रक्ताचे ठिकठिकाणी डाग पडले होत ...
शनिवारी रात्री परत आल्यानंतर तालुका पोलिसांनी रविवारी सकाळी सात वाजता पुन्हा घटनास्थळ गाठले. विहिरी दोनशे फुट खोल व धोकादायक असल्याने उतरणे व चढणे अवघड होत होते. भील समाजाच्या काही तरुणांना बोलावून त्यांना विहिरीत उतरविण्यात आले. मृतदेह अतिशय कुजलेला ...
नशिराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे म ...