शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोत कृषी मजुरांचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:45 IST

कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती नेहमीच संकटात असते. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे ...

कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती नेहमीच संकटात असते. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडतो. त्यातच कृषी मजुरी प्रचंड वाढल्यामुळे व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व पिकांचा व कृषी मजुरांचा समावेश महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेत करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आधार मिळेल. असंघटित शेतमजुरांना ही त्यांचा रोजगार मिळेल. अशी अपेक्षा माजी सरपंच गिरीश नेरकर, यांनी व्यक्त केली आहे. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवण्यास थोडीफार मदत होईल. यापूर्वी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेत फळबागांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर इतर पिकांचाही या योजनेत समावेश व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

150921\img-20210824-wa0017.jpg

फोटो