शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

तलवारीने वार करून केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 4:45 AM

किरकोळ वादातून तोंडावर व डोक्यावर तलवारीने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

काक्रंबा (जि. उस्मानाबाद) : किरकोळ वादातून तोंडावर व डोक्यावर तलवारीने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तुकाराम भागवत कांबळे (३५) याला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.तुकाराम काक्रंबा गावचा रहिवासी असून, गेल्या काही महिन्यांपासून पत्नी राजश्री व चार मुलांसह तो तुळजापूर येथे राहात होता. बुधवारी सकाळी तो पत्नी व मुलांना घेऊन काक्रंबा येथे घरी आला होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याने मुलांना दुकानात पाठवून पत्नी राजश्री यांचा खून केला.त्यानंतर मोठ्या मुलाला सोबत घेऊन तो तुळजापूरच्या दिशेने निघाला होता. मात्र पोलिसांनी शिवाजी नगरमध्ये त्याला शिताफीने अटक केली. खुनासाठी वापरलेली तलवारीही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.