शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

मुख्यमंत्र्यांना मयत शेतकऱ्याचा अस्थि कलश पाठवून मनसेने केली मदतीची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 7:15 PM

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

ठळक मुद्देमनसेचे आंदोलन शासन, प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध

उस्मानाबाद : तालुक्यातील तावजरखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ मात्र, याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मयत शेतकऱ्याचा अस्थिकलश जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविला़

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ दोन दिवसात या आत्महत्या झालेल्या असताना प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देणे, त्यांच्याशी संवाद सधण्यात आलेला नाही़ त्यामुळे मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, तावरजखेड्याचे सरपंच मुरली देशमुख यांनी मयत शेतकऱ्यांच्या  नातेवाईकांसमवेत शुक्रवारी दुपारी अस्थि कलश घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला़ विविध मागण्यांचे निवेदन आणि मयत शेतकऱ्याचा अस्थि कलश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला़ यावेळी मारूती सागर, प्रेमचंद सुरवसे, बबन कोळी, सौरभ देशमुख, संजय पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याOsmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद