शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खळबळजनक! धारदार शस्त्राने वार करून रेल्वे स्टेशनजवळ तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 18:47 IST

Murder Case : उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा परिसर अंमली पदार्थाची विक्री, चोरी, बलात्कार, खून, हाणामारी यासाठी प्रसिद्ध झाला असून नागरिक रात्रीचे १० नंतर या परिसरात जाण्यास घाबत आहेत.

सदानंद नाईकउल्हासनगर : उल्हासनगररेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला आनंद शेट्टी नावाच्या तरुणाचा रविवारी रात्री साडे बारा व एक वाजण्याच्या दरम्यान धारदार शस्त्राने खून झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघाना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा परिसर अंमली पदार्थाची विक्री, चोरी, बलात्कार, खून, हाणामारी यासाठी प्रसिद्ध झाला असून नागरिक रात्रीचे १० नंतर या परिसरात जाण्यास घाबत आहेत. रविवारी रात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान आनंद श्रीहरी शेट्टी या तरुणाची धारदार शस्त्रांनी एका टोळक्याने खून केल्याने, परिसरात खळबळ उडाली. मध्यवर्ती पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तपास पथकाने दोघांना काही तासात ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी रवी गांजने व जब्बार फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्या मार्गावर तपास पथक असून दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. सन २०१८ मध्ये दोघांनाही तडीपार केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिले. आनंद शेट्टी यांनी हत्या कौटुंबिक वादातून झाली असावी. अशी शंका यावेळी पोलीस उपायुक्त मोहिते यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरrailwayरेल्वे