शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

बायको गेली पळून म्हणून पतीने मृत्यूला कवटाळले; २ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 21:30 IST

Crime News : पत्नीच्या या अविश्वासाने पतीला मोठा धक्का बसला. पत्नी पळून गेल्याने त्रासलेल्या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. पोलिसांना तरुणाकडे सुसाईड नोटही सापडली आहे.

जयपूर : सीतापुरा येथील एका कारखान्यातील पर्यवेक्षक दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून पुन्हा कामावर रुजू झाला होता. लग्नानंतर पती-पत्नीसोबत दोन महिने आनंदात घालवले. त्यानंतर अचानक एके दिवशी तो कामावर गेला असताना पत्नीने दागिने व रोख रक्कम घेऊन घरातून पळ काढला. घरी आलेल्या पतीला पत्नी न दिसल्याने त्याने शोधाशोध सुरू केली. ती बुंदी येथे आपल्या एक्स पतीकडे गेली असून परत येणार नसल्याचे कळते.पत्नीच्या या अविश्वासाने पतीला मोठा धक्का बसला. पत्नी पळून गेल्याने त्रासलेल्या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. पोलिसांना तरुणाकडे सुसाईड नोटही सापडली आहे.दोन महिन्यांपूर्वीच सोनासोबत प्रेमविवाह झाला होतापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुंदी जिल्ह्यातील नैनवान येथील रहिवासी असलेले ३० वर्षीय सीताराम गुर्जर हे आपल्या पत्नीसोबत श्याम विहार प्रताप नगरमध्ये राहत होते. सीतापुरा येथील एका कारखान्यात तो सुपरवायझर होता. सुमारे 2 महिन्यांपूर्वी त्याने दियाली बुंदी येथील 28 वर्षीय सोना हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. २६ मे रोजी त्याची पत्नी घरातून निघून गेली. सीताराम यांनी पत्नीचा शोध घेतला, पण ती सापडली नाही, असे सांगितले जाते.

अगोदरच्या पतीकडे गेल्याने सीतारामला धक्काच बसलायानंतर त्याला समजले ती तिच्या अगोदरच्या पतीसोबत बुंदीला गेली आहे आणि आता परत येणार नाही. याचा धक्का बसलेल्या सीताराम यांनी शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास सांगानेर रेल्वे मार्गावर रेल्वेसमोर उडी मारून त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येची माहिती मिळताच पोहोचलेल्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृताच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटवण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यूmarriageलग्न