शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

हादरून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; परिसरात माजली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 7:29 PM

Triple Murder Case : पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे घडली आहे. संजय घोष, बिजली घोष, शिल्पा घोष या तिघांची हत्या करण्यात आली आहे.

कोलकाता - संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे घडली आहे. संजय घोष, बिजली घोष, शिल्पा घोष या तिघांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरुन एकाला अटक केली आहे. तर आणखी एक आरोपी फरार आहे. 

पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तपन घोष असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीकांत घोष असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात हे हत्याकांड घडलं आहे. हुगळी जिल्ह्यातील सिंगूरनंतर आता चंडीतला येथे एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

चंडीतला येथील नैती भागात संजय घोष हे आपल्या पत्नी व मुलीसह राहत होते. मालमत्तेच्या वादातून आज त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर असत्य समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस, स्थानिक लोक आणि अटक आरोपींची चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटकwest bengalपश्चिम बंगाल