शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उल्हास नदीमध्ये उडी मारून रिक्षाचालक तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:04 IST

Suicide Case : या आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

बदलापूर: बदलापूरच्या वडवली भागात राहणाऱ्या गुरूनाथ म्हात्रे या रिक्षाचालकाने उल्हास नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

आज सकाळी 11 वाजता एरंजाडच्या दिशेने जाणाऱ्या उल्हास नदी पुलावरून रिक्षाचालक गुरुनाथ म्हात्रे यांनी आपली रिक्षा पूलावरच थांबवत थेट उल्हास नदीत उडी मारली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बल 40 मिनिटे शोध कार्य केल्यानंतर त्याचा मृतदेह अग्निशामक दलाच्या हाती लागला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील राजकीय पुढाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गुरुनाथ यांना शोधण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनसोबत स्थानिक ग्रामस्थ देखील या शोध मोहिमेत सहभागी झाले होते.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेCrime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूरPoliceपोलिसDeathमृत्यू