शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बलात्कार पीडितेने CM योगींना लिहिले रक्ताने पत्र, न्याय द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 14:46 IST

Rape Victim wrote letter by blood : पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या नावाखाली सुरेंद्र कुमार यादवने तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांच्या अटकेपासून दूर आहे.

रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील बलात्कार पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. बलात्कार पीडितेने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या नावाखाली सुरेंद्र कुमार यादवने तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांच्याअटकेपासून दूर आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण?प्रकरण शहर कोतवाली भागातील आहे. येथे राहणाऱ्या एका विधवा महिलेने आरोप केला आहे की, भाडोखर पोलीस स्टेशन हद्दीतील शेरगंज गावात राहणाऱ्या शिपाईने लग्नाच्या नावाखाली तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेच्या बहिणीचे सासर त्याच गावात आहे. तेथे येत असताना पीडितेचा पोलीस शिपायाशी संपर्क झाला. त्यानंतर शिपायाने लग्नाच्या नावाखाली पीडितेवर शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.यादरम्यान शिपायाने तिच्याकडून चार लाख रुपयेही घेतल्याचा आरोप पीडितेने केला आहे. नंतर पोलीस शिपायाच्या हेतूवर संशय आल्याने पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला. त्याच्या सुटकेसाठी शिपायाने आपला मोबाईल बंद केल्याचा आरोप आहे. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर पीडितेने नगर कोतवालीत तक्रार दिली.

रक्ताने लिहिले पत्र पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोलीस शिपायाविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पीडितेने अटकेसाठी गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षकांकडेही धाव घेतली. असे असतानाही पोलीस शिपायाला अटक न केल्याबद्दल पीडितेने आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आरोपीच्या भावाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने पत्रात केला आहे. यासोबतच सीएम योगी यांना इच्छामरणास परवानगी द्या किंवा न्याय मिळवून द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथArrestअटक