शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कबरीतून मृतदेह बाहेर काढून महिलेचे केलं पोस्टमॉर्टम, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:46 IST

UP Crime News : महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सासरच्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत तिचा मृतदेह पुरला होता. संशय आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील भगतपूर गावात रविवारी 3 महिन्यांनंतर एका महिलेचा मृतदेह कबरीतून (Grave)  बाहेर काढण्यात आला. त्याबाबत आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी (Post mortem)  पाठवला आहे. या महिलेचा ३ महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाला होता. महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सासरच्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत तिचा मृतदेह पुरला होता. संशय आल्याने वरिष्ठ पोलिस (police) अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

उत्तराखंडमधील बरखेडा गावात राहणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, तिने आपल्या मुलीचे लग्न भगतपूर गावात राहणाऱ्या तरुणाशी केले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. आजपासून 3 महिन्यांपूर्वी मुलीच्या सासरच्यांनी फोन करून सांगितले की, तुमची मुलगी मरण पावली, त्यावर सर्व कुटुंबीय भगतपूर गावात पोहोचले, त्यांनी पाहिले की, महिलेला येण्यापूर्वीच पुरण्यात आले आहे. याचा संशय सासरच्या मंडळींना आला. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. 

४० पोलीस घरात घुसले, बहीण आवाज देत राहिली'; वाचवा, कुणाला तरी फोन करा...

त्याचवेळी भगतपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी लखपत सिंह यांनी सांगितले की, नातेवाईकांच्या तक्रारीवरून महिलेचा मृतदेह स्मशानभूमीतून काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुरावे गोळा करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसरीकडे, एसपी देहत विधा सागर मिश्रा म्हणाले, 'भगतपूर पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्यावेळी घरच्यांनी कोणतीही तक्रार दिली नव्हती. नंतर हुंड्यामुळे त्यांच्या मुलीची हत्या केल्याचे सांगण्यात आले. या अंतर्गत भगतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी ते म्हणाले, 'महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे होते, त्यामुळे रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मृतदेह कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, कारण यापूर्वी गुन्हा दाखल झाला नव्हता.  आता महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाच्या क्रमाने शवविच्छेदन आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नdowryहुंडाDeathमृत्यू