शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Nirbhaya Case : जुन्या वकिलावर फोडले चुकीचे खापर; या दोषीने पुन्हा केली क्युरेटिव्ह याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 19:18 IST

Nirbhaya Case : आता मुकेशच्या वकील एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देमुकेशचे वकील एम. एल. शर्मा यांनी भारत सरकार, दिल्ली सरकार आणि एमीकस क्युरी यांना प्रतिवादी बनविले आहे. इतर कायदेशीर बाबींचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी आता मुकेशच्या वकील एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली -निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा २० मार्चला देण्यात येणार असतानाच या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. निर्भयाचा दोषी मुकेश कुमार सिंहने आपल्या जुन्या वकिलावर खापर फोडत पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुकेशने दावा केला की, क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी होता याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. कारवाई रद्द करावी, क्युरेटिव्ह याचिका दाखल करणे आणि इतर कायदेशीर बाबींचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी आता मुकेशच्या वकील एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.मला माझ्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलेमुकेशचे वकील एम. एल. शर्मा यांनी भारत सरकार, दिल्ली सरकार आणि एमीकस क्युरी यांना प्रतिवादी बनविले आहे. अर्जात म्हटलं आहे की, मुकेशला या प्रकरणात जाणूनबुजून अडकविल्याचा प्रयत्न केला जात आहे. लिमिटेशन ऍक्टनुसार मुकेशला क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असतो याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याला मुलभूत अधिकारापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याने रिट याचिका दाखल केली आहे.तीन वर्षापर्यंत दाखल करू शकतो क्युरेटिव्ह याचिकाएम. एल. शर्माने दाखल केलेल्या अर्जात लिमिटेशन ऍक्टच्या कलम १३७ नुसार याचिका दाखल करण्याचा कालावधी ठरवला जातो. त्यात तीन वर्षांचा वेळ दिला जातो. अशा प्रकारे क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी आहे असे नमूद करण्यात आले आहे.

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! पुन्हा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली

 

Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारही दोषींना २० मार्चला पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. या चार दोषींविरोधात नव्याने चौथे डेथ वॉरंट काल जारी करण्यात आले आहे. त्यातच या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण मुकेशची फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर तीन वर्षापर्यंत त्याला क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची वेळ होती. ही वेळ जुलै २०२१ पर्यंत आहे. एमीकस क्युरीने बळजबरीने वकालतनाम्यावर सही केली आणि क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. सरकारचं कर्तव्य आहे की, त्यांनी कायद्याचं पालन केले पाहिजे. कारण मुकेशला कायदेशीर बाबींपासून वंचित राहवं लागत आहे. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय