शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Nirbhaya Case : जुन्या वकिलावर फोडले चुकीचे खापर; या दोषीने पुन्हा केली क्युरेटिव्ह याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 19:18 IST

Nirbhaya Case : आता मुकेशच्या वकील एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देमुकेशचे वकील एम. एल. शर्मा यांनी भारत सरकार, दिल्ली सरकार आणि एमीकस क्युरी यांना प्रतिवादी बनविले आहे. इतर कायदेशीर बाबींचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी आता मुकेशच्या वकील एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली -निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा २० मार्चला देण्यात येणार असतानाच या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. निर्भयाचा दोषी मुकेश कुमार सिंहने आपल्या जुन्या वकिलावर खापर फोडत पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुकेशने दावा केला की, क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी होता याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. कारवाई रद्द करावी, क्युरेटिव्ह याचिका दाखल करणे आणि इतर कायदेशीर बाबींचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी आता मुकेशच्या वकील एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.मला माझ्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलेमुकेशचे वकील एम. एल. शर्मा यांनी भारत सरकार, दिल्ली सरकार आणि एमीकस क्युरी यांना प्रतिवादी बनविले आहे. अर्जात म्हटलं आहे की, मुकेशला या प्रकरणात जाणूनबुजून अडकविल्याचा प्रयत्न केला जात आहे. लिमिटेशन ऍक्टनुसार मुकेशला क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असतो याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याला मुलभूत अधिकारापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याने रिट याचिका दाखल केली आहे.तीन वर्षापर्यंत दाखल करू शकतो क्युरेटिव्ह याचिकाएम. एल. शर्माने दाखल केलेल्या अर्जात लिमिटेशन ऍक्टच्या कलम १३७ नुसार याचिका दाखल करण्याचा कालावधी ठरवला जातो. त्यात तीन वर्षांचा वेळ दिला जातो. अशा प्रकारे क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी आहे असे नमूद करण्यात आले आहे.

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! पुन्हा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली

 

Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारही दोषींना २० मार्चला पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. या चार दोषींविरोधात नव्याने चौथे डेथ वॉरंट काल जारी करण्यात आले आहे. त्यातच या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण मुकेशची फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर तीन वर्षापर्यंत त्याला क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची वेळ होती. ही वेळ जुलै २०२१ पर्यंत आहे. एमीकस क्युरीने बळजबरीने वकालतनाम्यावर सही केली आणि क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. सरकारचं कर्तव्य आहे की, त्यांनी कायद्याचं पालन केले पाहिजे. कारण मुकेशला कायदेशीर बाबींपासून वंचित राहवं लागत आहे. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय