शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

नशेचं औषध घातलेलं दूध पतीला पाजलं; ५० हजार अन् २ तोळं सोनं घेऊन नवरी पसार झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 15:25 IST

कुटुंबाने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रारही पाठवण्यात आली आहे.

ठळक मुद्देघटना रामपूरच्या ठाणा गंज परिसरातील आहे. येथे एका व्यक्तीने आरोप केला आहे की, ५ ऑगस्ट रोजी रामपूर येथील एका महिलेशी त्याने सर्व रीतीरिवाजांनुसार लग्न केले होते. परंतु १० सप्टेंबर रोजी त्याची वधू फरार झाली.

रामपूर - उत्तर प्रदेशातील रामपूर शहरात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक वधू लग्नानंतर दोन महिन्यांतच पतीला चकवून पळून गेली. असा आरोप आहे की, वधूने तिच्या पतीला दुधात नशेचे औषध मिक्स करून प्यायला दिले आणि त्यानंतर ती २ तोळे सोनं आणि काही रोख घेऊन घरातून पळून गेली. कुटुंबाने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रारही पाठवण्यात आली आहे.घटना रामपूरच्या ठाणा गंज परिसरातील आहे. येथे एका व्यक्तीने आरोप केला आहे की, ५ ऑगस्ट रोजी रामपूर येथील एका महिलेशी त्याने सर्व रीतीरिवाजांनुसार लग्न केले होते. परंतु १० सप्टेंबर रोजी त्याची वधू फरार झाली. ती तिच्यासोबत २ तोळे सोने आणि ५ हजार रोख रक्कमघेऊन पळून गेली आहे. आता पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे आणि सीएम पोर्टलवर याबाबत तक्रार केली आहे.एका महिन्यापूर्वी लग्न झालेगंजचा रहिवासी असलेला इरफान व्यवसायाने कारागीर आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याचे लग्न इकरा या रामपूर येथील मुलीशी झाले होते. इरफान म्हणतात की, सर्व काही ठीक चालले होते, परंतु अचानक रात्री पत्नीने त्याच्या दुधात नशेचे औषध मिसळले आणि घरातील सामान घेऊन पळून गेली. त्याने पुढे सांगितले की, त्याने तिला एक दिवसापूर्वी माहेराहून आणले होते.आई -वडिलांनाही माहित नाही, मुलगी कुठे आहे?त्याचबरोबर मुलीच्या माहेरच्या लोकांनी तिचा पत्ता सांगण्यास नकार दिला आहे. माहेरच्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, मुलगी कुठे गेली याची त्यांना माहिती नाही. तिचा फोनही बंद येत आहे. पीडित तरुणाने नोंदणीकृत पोस्टद्वारे रामपूरच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार पत्र पाठवले आहे. यासोबतच मुख्यमंत्री पोर्टलवरही तक्रार करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसmarriageलग्न