शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

स्कॉर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात; दोन मुलांसह ८ ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 9:45 AM

Accident news: कारवर ट्रक कोसळत असल्याचे पाहून दोन मुलींनी कारमधून उडी मारली आणि प्राण वाचविले. स्कॉर्पिओमध्ये १० जण बसलेले होते. 

उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये बुधवारी सकाळी मोठा अपघात झाला. लग्न समारंभ आटोपून परतत असलेल्या एका स्कॉर्पिओवर मालवाहतूक करणार ट्रक पलटी झाल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांनी उड्या मारून जीव वाचविला आहे. 

घटनास्थळी जिल्ह्याचे अधिकारी पोहोचले असून दोन जण जखमी झाले आहेत. कौशांबीच्या कडाधाम पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला. देवीगंज येथे लग्न समारंभ होता. हा समारंभ आटोपून एका स्कॉर्पिओमधून ६-७ महिला आणि मुले घरी जात होती. ही कार देवीगंज चौकात उभी होती. तेव्हा अचानक एक मालवाहू ट्रक कारवर पलटी झाला. यामध्ये कारमधील ६ महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. 

कारवर ट्रक कोसळत असल्याचे पाहून दोन मुलींनी कारमधून उडी मारली आणि प्राण वाचविले. स्कॉर्पिओमध्ये १० जण बसलेले होते. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश