शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बोंबला! बहिणीच्या प्रेमात पडला पती, आधी जबरदस्तीने केला गर्भपात नंतर पत्नीला मागितला घटस्फोट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:13 IST

Bihar : राणी तिचं माहेर झारखंडच्या चतराहून गुरूवारी सासरी पोहोचली. इथे पोहोचल्यावर तिला सासरे, दीर आणि घरातील स्टाफने मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. 

बिहारच्या(Bihar) गयामधून(Gaya) एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या मावस बहिणीच्या नादापाई आपल्या पत्नीला घटस्फोट मागितला आहे. पंजाबी कॉलनीतील नितिन लालने २०१६ मध्ये राणी कुमारीसोबत विधिवत लग्न केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, राणी तिचं माहेर झारखंडच्या चतराहून गुरूवारी सासरी पोहोचली. इथे पोहोचल्यावर तिला सासरे, दीर आणि घरातील स्टाफने मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. 

पीडिता रात्रभर घराबाहेर बसून होती. तिने इंटरनेटवरून फोन नंबर शोधून डीजीपी, आयजी, एसएसपी, डीएसपीसहीत इतर ही अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच व्हॉट्सअॅपवर त्यांना व्हिडीओही पाठवला. तिला वाटलं कुणीतरी आलं तर तिला रात्रभर रस्त्यावर रहावं लागलं नसतं. पण कुणीच आलं नाही. कडाक्याच्या थंडीत तिने रात्र घराबाहेर काढली. (हे पण वाचा : धक्कादायक! आपल्याच वडिलांच्या प्रेमात पडली मुलगी, आई अन् ९ वर्षीय बहिणीच्या हत्येसाठी केली मदत....)

सकाळ होताच पीडिता राणी कुमारी व्हिडीओ घेऊन गया एसएसपी ऑफिसमध्ये पोहोचली आणि इथे तिने कारवाईसाठी अर्ज केला. राणी कुमारीने सांगितले की, ती चतराहून आपल्या सासरी सकाळी १० वाजता पोहोचली. पण घराला कुलूप होतं. मग तिने सासऱ्यांच्या दुकानात चावी मागितली. तर तिला मारहाण करण्यात आली. तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिने पूर्ण रात्र बाहेरचं काढली. (हे पण वाचा : धक्कादायक! विवाहित महिलेचे अनेकांसोबत होते अनैतिक संबंध, त्यातील एकाने रचला मर्डरचा प्लॅन कारण....)

पीडितेने सांगितले की, तिची सख्ख्यी मावस बहीण शिल्पी गुप्तासोबत तिचा पती नितीन लालचं अफेअर सुरू आहे. याची खबर तिला लग्नाच्या काही दिवसातच लागली होती. पण नंतर दोघांमध्ये असं ठरलं की, ते दोघे पुन्हा कधी बोलणार नाही. पण दोघांचं अफेअर सुरूच होतं आणि ते ४ व्हीलरची डिमांड करत आहेत.

पीडितेने सांगितले की, तिच्या वडिलांनी आपली सर्व जमीन विकून तिचं लग्न करून दिलं होतं. यादरम्यान घराखाली असलेल्या लाल नर्सिंग होममध्ये तिचा जबरदस्ती गर्भपात करण्यात आला. याबाबत पीडितेने २०१९ मध्ये पोलिसात तक्रारही दिली होती. पण तेव्हा काहीच कारवाई झाली नाही.

तेच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सायंकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी पाहिलं की, मुलाकडच्या लोकांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद करून ठेवला आहे. त्यांना समजावलं की, सुनेला घरात घ्या. पण त्यांनी काही ऐकलं नाही. नंतर पोलिसांनी महिलेचे सासरे, दीर आणि इतर ३ लोकांना ताब्यात घेतलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDivorceघटस्फोटmarriageलग्नBiharबिहार