शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

नालासोपाऱ्यातून चार जणांचे कुटुंब गायब?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 12:25 AM

लिसांनी त्यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून त्यांचा कोणताही पुरावा सापडत नाही. वालीव पोलिसांनी गुरु वारी मनुष्य मिसिंगची नोंद केली आहे.

नालासोपारा  - पूर्वेकडील धानिवबाग तलावाशेजारील चाळीत राहणाऱ्या शुक्ला कुटुंबातील ४ जण तीन दिवस झाले तरी गायबच आहे. त्यांचा अजून कोणताही थांगपत्ता लागलेलाच नाही. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून त्यांचा कोणताही पुरावा सापडत नाही. वालीव पोलिसांनी गुरु वारी मनुष्य मिसिंगची नोंद केली आहे.नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग तलावाशेजारील ओम  साई चाळीतील रूम नंबर २२ मध्ये बाळकृष्ण जयप्रकाश शुक्ला (३३) हे पत्नी व तीन मुलांसोबत राहत होते. ते रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. त्यांची पत्नी श्वेता (२८) ही करण (१२), आर्यन (१०) आणि अनुज (७) यांच्यासह तीन दिवस झाले गायब आहे.हे गायब प्रकरण मुलांचे वडील बाळकृष्ण यांच्यामुळे उघडकीस आले आहे. त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या आणि गावच्या नातेवाईकांकडे व मित्र मंडळीकडे शोध घेतला तरी सापडत नसल्यामुळे आणि काहीही संपर्कहोत नसल्यामुळे वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी फोटोसह गायब असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.शुक्ला परिवारातील ४ सदस्य गायब प्रकरणी नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. आमचे शोधकार्य सुरू असून तपास सुरू आहे. घरगुती काही भांडणामुळे ते गावीच गेले असल्याचा संशय आहे.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वालीव पोलीस ठाणे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार