शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नियतीला ते मान्य नव्हते! शेतकरी जोडप्याने गळफास घेतला, पण एकाची दोरी तुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 10:44 IST

शेताजवळून दोन पोलीस जात होते, पोलिसांना काय प्रकार घडला असेल ते समजून आले. त्यांनी लगेचच शेताकडे धाव घेतली.

उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी पत्नी-पत्नीने झाडाला दोऱ्या बांधून गळफास घेतला, परंतू पत्नीचा दोर तुटल्याने ती बचावली तर पतीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आग्र्यापासून ५० किमी दूर फतेहपूरच्या सीकरी भागात घडली आहे. 

मान सिंह आणि त्याची पत्नी संता देवी हे आपल्या घराशेजारीच असलेल्या शेतात गेले होते. घरातील वादाला कंटाळून त्यांनी तेथील रस्सी झाडाला बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दोरीचे तुकडे करून दोन गळफास झाडाला बांधले होते. एकाच वेळी दोघेही आत्महत्या करणार होते. पण ते नियतील मान्य नव्हते. यामुळे गळफास लावून घेतल्यावर पत्नीची दोरी तुटली आणि ती वाचली तर मान सिंह यांचा मृत्यू झाला आहे. 

पतीचा मृत्यू पाहून घाबरलेली संता देवी काही अंतरावर असलेल्या आपल्या घराकडे जात होती, तेवढ्यात तिला दोन पोलीस बाईकवरून जात असल्याचे दिसले. तिने त्यांच्याकडे मदत मागितली. तिच्या गळ्याला तुटलेला गळफास तसाच होता. पोलिसांना काय प्रकार घडला ते समजून आला. त्यांनी लगेचच शेताकडे धाव घेतली. मान सिंह यांना खाली उतरविले. परंतू तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

अछनेराचे पोलीस अधिकारी राजीव सिरोही यांच्यानुसार गृह कलहामुळे त्यांनी हे पाऊल उचलले होते. दोघांनाही चार मुले आहेत. त्यांची लग्ने झालेली आहेत. पती पत्नीचे एकमेकांसोबत पटत नव्हते. यामुळे त्यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी केली जाईल. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी