शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

CoronaVirus : लॉकडाऊनदरम्यान पोलिसांची धडक कारवाई, कल्याण उल्हासनगरमधून २०६ गाड्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 1:20 PM

CoronaVirus : पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्दे22 मार्च ते 31 मार्च दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा हा आकडा असून कालच्या एका दिवसातच (31 मार्च 2020) 96 गाड्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.गेल्या दहा दिवसांत (22 ते 31 मार्च) 209 गाड्या जप्त करण्यात आल्या असून 333 गाड्यांच्या चाव्या पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडून स्वतःच्या ताब्यात घेतल्या आहेत.

सचिन सागरे

कल्याण : शासकीय मनाई आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळ पोलिसांनी तब्बल 206 गाड्या जप्त केल्या आहेत. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी ही माहिती दिली.22 मार्च ते 31 मार्च दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा हा आकडा असून कालच्या एका दिवसातच (31 मार्च 2020) 96 गाड्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विनाकारण गाड्या घेऊन बाहेर न पडण्याचे आदेश आणि आवाहन वारंवार करूनही अनेकांना त्याचे उल्लंघन करण्यात मजा वाटत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही आता कडक ऍक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. ‘विनाकारण घराबाहेर पडाल तर गुन्हेही दाखल होतील आणि गाड्याही जप्त होतील’ या आवाहनानूसार पोलिसांनी आपला ‘पोलीसी खाक्या’ दाखवायला सुरवात केल्याचे कराळे यांनी सांगितले.गेल्या दहा दिवसांत (22 ते 31 मार्च) 209 गाड्या जप्त करण्यात आल्या असून 333 गाड्यांच्या चाव्या पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडून स्वतःच्या ताब्यात घेतल्या आहेत. तर वेगवेगळ्या कलमांखाली आतापर्यंत 216 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर आजपासून विनाकारण बाहेर पडणाऱ्या व्यक्ती आणि गाड्यांवरील ही कारवाई अधिक कडकपणे अंमलात आणणार असल्याचेही कराळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याulhasnagarउल्हासनगरkalyanकल्याण