शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 18:09 IST

पोलीस प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्यीय पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथे गेले होते. 

ठळक मुद्दे सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर बिहार पोलिसांची टीम आता बिहार सरकारला आपला संपूर्ण अहवाल सादर करेल.

सुशांतचे वडील के के सिंग यांनी एफआयआर केल्यानंतर याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत गेलेली बिहारपोलिसांची टीम गुरुवारी म्हणजेच आज पाटणा येथे परतली. गेल्या 11 दिवसांत बिहारपोलिसांच्या पथकाने सुशांत सिंग राजपूत यांच्या बँक खात्यांचा तपास केला आणि सुमारे 12 जणांची चौकशी केली. सुशांतच्या वडिलांनी राजधानी पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याची माहिती आहे. यानंतर पोलीस प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्यीय पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथे गेले होते. नंतर पाटणा माढ्याचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी हे अजूनही मुंबईत क्वारंटाईन आहेत. आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे सुटकेसाठी मुंबईत धरणे आंदोलनवर बसले आहेत. त्यांचा निषेध सुरूच आहे. मुंबईला पोहोचताच, महापालिकेने त्यांना क्वारंटाईन केले होते. गेल्या चार दिवसांपासून ते क्वारंटाईन आहे.असे म्हणतात की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर बिहार पोलिसांची टीम आता बिहार सरकारला आपला संपूर्ण अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे, बिहार सरकार सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर दाखल करेल. बिहार पोलिसांच्या पथकाला मुंबई पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याची माहिती आहे. असे असूनही, बिहार पोलिसांच्या पथकाने तपास सुरू ठेवला आणि गेल्या 11 दिवसांत बिहार पोलिसांच्या चार सदस्यांच्या पथकाने या प्रकरणात सुमारे 12 जणांची चौकशी केली.सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीदरम्यान, बिहार सरकार आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याचा मुद्दा काढू शकेल अशी आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना क्वारंटाईन करून चांगला संदेश दिलेला नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याBiharबिहारPoliceपोलिसMumbaiमुंबई