शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

भयंकर! सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:31 IST

Accident Case : दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये याच पट्ट्यामध्ये दोन ते तीन अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.            

ठळक मुद्देटेम्पो चालक अक्रम आणि कारमधील इर्शाद सिद्दिकी (३१. रा. बांद्रा पश्‍चिम) रोनक मोरदानी (२७ रा. खार,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

नितीन भावे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               

खाेपाेली  :  मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला, तर दाेनजण जखमी झाले आहेत. सदरचा अपघात आज सकाळी पावने सहाच्या सुमारास झाला. जखमींवीर खाेपाेली रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. टेम्पो चालक अक्रम आणि कारमधील इर्शाद सिद्दिकी (३१. रा. बांद्रा पश्‍चिम) रोनक मोरदानी (२७ रा. खार,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने भाजी वाहून नेणाऱ्या टेम्पो ला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर भाजी वाहून नेणारा टेम्पो हा कारवर जोरदार धडकला. त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो हा पुन्हा ट्रेलरला आणि दाेन बसलाही धडकला.  त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. जखमींना खोपोली नगर पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार मधील मृत व्यक्तींच्या मोबाईल वरून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. एक्सप्रेस वेवर किलाेमिटर 39 येथे रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

अपघाताचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी' या संस्थेचे सदस्य यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन  मृतदेह बाजूला काढले त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.                                                                                                                                                                             किलोमीटर ३९ जवळ सातत्याने अपहात हाेत आहेत. अपघातांची संख्या पाहता त्याला आळा बसावा म्हणून या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर एक लेन ३ किलोमीटर बंद करण्यात आली आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये याच पट्ट्यामध्ये दोन ते तीन अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.            

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूMumbaiमुंबईPuneपुणेhighwayमहामार्ग