शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुन्हा मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:15 IST

सावकाराच्या जाचाला कंटाळून, सरकारकडून दाद न मिळाल्याने उस्मानाबादमधील महिलेने घेतला असा निर्णय 

मुंबई -  आज पुन्हा एकदा मंत्रालयाच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. सावकारच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई कारंडे (वय - ३९) या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मंत्रालयाच्या गार्डन गेटवर असलेल्या पोलिसांनी वेळीच धावपळ करत महिलेला त्याब्यात घेतले आणि म्हणूनच अनर्थ टळला. 

सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अलकाबाई कारंडे असे या महिलेचे नावं आहे. अलकाबाई या उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शिरगिरवाडी गावी राहणाऱ्या आहेत. मंत्रालयाच्या गार्डनवर असलेल्या पोलिसांनी या महिलेला वेळीच ताब्यात घेतला म्हणून अनर्थ टळला. याप्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे. सावकाराच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. सावकारपासून होणाऱ्या त्रासाबद्दल याआधी पत्र लिहून मदत करण्याची विनंती अलकाबाई कारंडे यांनी केली होती. मात्र, सरकारकडून दाद न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रSuicideआत्महत्याPoliceपोलिसMantralayaमंत्रालय