शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पुन्हा मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:15 IST

सावकाराच्या जाचाला कंटाळून, सरकारकडून दाद न मिळाल्याने उस्मानाबादमधील महिलेने घेतला असा निर्णय 

मुंबई -  आज पुन्हा एकदा मंत्रालयाच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. सावकारच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई कारंडे (वय - ३९) या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मंत्रालयाच्या गार्डन गेटवर असलेल्या पोलिसांनी वेळीच धावपळ करत महिलेला त्याब्यात घेतले आणि म्हणूनच अनर्थ टळला. 

सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अलकाबाई कारंडे असे या महिलेचे नावं आहे. अलकाबाई या उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शिरगिरवाडी गावी राहणाऱ्या आहेत. मंत्रालयाच्या गार्डनवर असलेल्या पोलिसांनी या महिलेला वेळीच ताब्यात घेतला म्हणून अनर्थ टळला. याप्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे. सावकाराच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. सावकारपासून होणाऱ्या त्रासाबद्दल याआधी पत्र लिहून मदत करण्याची विनंती अलकाबाई कारंडे यांनी केली होती. मात्र, सरकारकडून दाद न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रSuicideआत्महत्याPoliceपोलिसMantralayaमंत्रालय