शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:18 IST

एक दोन नव्हे तर तब्बल १२ वधू फरार झाल्याने खळबळ उडाली.

करवा चौथच्या रात्री विवाहित महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतानाच अलीगढमध्ये एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच हादरवून टाकलं. नववधूंनी करवा चौथचे व्रत केलं, पतीची आरती केली आणि नंतर त्यांच्या कुटुंबियांना विषारी पदार्थ खाऊ घालून लाखो रुपयांची रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १२ वधू फरार झाल्याने खळबळ उडाली.

सासनी गेट पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली, जिथे आतापर्यंत चार एफआयआर दाखल झाले आहेत आणि पोलिसांनी एका टोळीने हे काम केल्याचं म्हटलं आहे. या सर्व "वधू" बिहार आणि झारखंडमधून आणल्या गेल्या होत्या आणि दलालांनी लग्न करू इच्छिणाऱ्या कुटुंबांमध्ये त्यांचं लग्न लावून दिलं होतं. या दलालांना लग्नासाठी ८०,००० ते १.५ लाख रुपये देण्यात आले होते.

आधी सासू-सासऱ्यांची मनं जिंकली अन् नंतर...

चौकशीत असं दिसून आलं की, लग्नानंतर सर्व बारा वधूंनी त्यांच्या सासू-सासऱ्यांची मनं मोठ्या प्रेमाने जिंकली होती. या सर्वांनी करवा चौथचा उपवास केला, घर सजवलं, मेंदी लावली आणि नवऱ्याला ओवाळलं. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वधूंनी स्वतः जेवण तयार केलं आणि जेवणात विषारी पदार्थ टाकला. कुटुंबातील सदस्य बेशुद्ध पडताच बॅगा भरल्या आणि पळून गेल्या.

कुटुंबीयांना मोठा धक्का

सकाळी जेव्हा कुटुंबीय शुद्धीवर आले तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. कपाट उघडं होतं, लॉकर रिकामं होतं आणि नववधू घरात नव्हत्या. या लग्नांमध्ये दलालांची महत्त्वाची भूमिका होती. बहुतेक लग्न तीन ते चार दलालांच्या नेटवर्कद्वारे आयोजित केलं गेलं होतं. जेव्हा मुली पळून गेल्या, तेव्हा पहिला कॉल दलालांच्या नंबरवर लावण्यात आला, परंतु सर्व नंबर बंद होते किंवा कॉलरने उत्तर दिलं नाही.

१२ कुटुंबांची ३० लाखांची फसवणूक

कुटुंबीयांना यानंतर आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, या १२ नववधूंनी ३० लाख रुपयांहून अधिक पैसे लुटले आहेत. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईलचा समावेश आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सर्वत्र या लग्नाची आणि नववधू पळून गेल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Brides flee with loot, grooms in coma: Aligarh fraud!

Web Summary : In Aligarh, twelve brides fled after Karwa Chauth celebrations, drugging families and stealing valuables. The brides, from Bihar and Jharkhand, were part of a marriage scam, leaving families defrauded of over 3 million rupees. Police are investigating the organized crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश