शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

कोरडे पडलेले पाणवठे वन्यजीवांसाठी जलमय

By admin | Updated: March 14, 2016 00:31 IST

गजानन वाखरकर, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग नागनाथ तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील पश्चिम वनपरिक्षेत्राअंतर्गत बांधण्यात आलेल्या १८ पाणवठ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी आटून गेले

गजानन वाखरकर, औंढा नागनाथज्योतिर्लिंग नागनाथ तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील पश्चिम वनपरिक्षेत्राअंतर्गत बांधण्यात आलेल्या १८ पाणवठ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी आटून गेले असल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होत असल्यामुळे या विभागाच्या वतीने विकत घेवून पाणी पाणवठ्यात सोडण्यात येत आहे. हे काम सध्या सुरू असल्याने या उपक्रमाचे वन्यप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.औंढा नागनाथ पश्चिम वन विभागाच्या वतीने वनपर्यटन परिसरामध्ये १२ पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडले होते. त्यालगत असलेल्या तलावातील पाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करण्यात आल्याने या पाणवठ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या बगीचासाठी सुद्धा विकत घेवून पाणी देण्याचे काम वनपरिमंडळ अधिकारी एस. आर. दोडके, वनरक्षक ए. व्ही. भोसले, विलास चव्हाण, गोपाळ टोम्पे हे करीत आहेत. या ठिकाणी गार्डनमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या झाडांना सुद्धा पाणी देवून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर ब्राम्हणवाडा येथे २, अंजनवाडा येथे ३ व दुधाळा येथे २ असे पाणवठे जंगलातील प्राण्यांना पाणी पिण्यासाठी बांधण्यात आले होते. नैसर्र्गिक जलस्त्रोत व तलाव, खाजगी विहिरींमधून पाणी घेवून या पाणवठ्यामध्ये सोडल्या जात होते. गत दोन महिन्यांपासून हे सर्व जलस्त्रोत आटल्याने जंगलातील वन्यप्राणी पाण्यासाठी गावालगत असलेल्या शेतामध्ये भटकत होते. ही बाब वनविभागाच्या लक्षात आल्याने अधिकाऱ्यांनी तत्काळ याची दखल घेत बांधण्यात आलेल्या पाणवठ्यामध्ये टँकरने विकत पाणी घेवून सोडण्यास सुरूवात केली आहे. आठ दिवसांतून एकवेळा हे पाणी पाणवठ्यात सोडल्या जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. खुपसे यांनी दिली आहे. पूर्व विभागात भटकंती : प्राण्यांचे हालऔंढा नागनाथ तालुक्यातील पुर्व परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये मोजक्याच ठिकाणी पाणवठे बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी झालेले काम थातूरमातूर केल्याने हे पाणवठे जमीनदोस्त झाले आहेत. या परिसरात वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.यंदाच्या दुष्काळाची दाहकता जंगलातील प्राण्यांनाही जाणवत आहे. जलालदाभा, सिरळी, सेंदूरसेना, सुकळी, मरसूळवाडी व शिरडशहापूर परिसरातील वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करत नागरीवस्तींकडे धाव घेत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार होण्याची शक्यता वाढली आहे. औंढा नागनाथ पश्चिम वन विभागाच्या वतीने वन पर्यटन परिसरामध्ये तयार करण्यात आलेले १२ पाणवठे यंदा कोरडे पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी शोधताना भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी पाण्याची सोय केली आहे.