शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

दोन दिवसांनंतर मांडणार आघाडीबद्दल भूमिका, आंबेडकरांचा ‘इशारा’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 5:50 AM

प्रकाश आंबेडकर यांचा आघाडीला ‘इशारा’

औरंगाबाद : काँग्रेसशी आघाडीबद्दल दोन दिवसांनंतर मी बोलणार आहे, आपली भूमिका मांडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस गोपीनाथ पडळकर यांनी काँग्रेसला ४० जागा देण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. आज काँग्रेस-राष्ट्रवादीचे पतन झाले आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांभाळता येत नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही विरुद्ध भाजप-शिवसेना असेच चित्र राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले.

तिहेरी तलाकच्या सुधारित कायद्यावरही त्यांनी टीका केली. आम्हाला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस - राष्ट्रवादीला त्यांचे कार्यकर्तेही सांभाळता आलेले नाहीत. आम्ही आमचे २८८ उमेदवार जाहीर करेपर्यंत आमची काँग्रेस आघाडीला दिलेली ४० जागांची आॅफर कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ईव्हीएम घोटाळ््याप्रकरणी केवळ स्टंट करून चालणार नाही. तो घोटाळा झाला नसता, तर लोकसभेची लढत भाजप विरूद्ध वंचित आघाडी अशीच झाली असती, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस