शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

साप्ती येथे आगीत आठ घरे खाक

By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST

निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे साप्ती ता़ हदगाव येथे लागलेल्या आगीत आठ घरे जळून खाक झाली

निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे साप्ती ता़ हदगाव येथे लागलेल्या आगीत आठ घरे जळून खाक झाली असून अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिस पाटील कबीरदास कदम यांनी दिली़मौजे साप्ती येथे मंगळवारी रात्री एक वाजता प्रथम अंबादास सयाजी कदम यांच्या घराला आग लागली़ या आगीने रौद्र रूप धारण केले़ या आगीत शेजारील सात घरे भस्म झाली़ आग लागल्याने एकच धावपळ उडाली़ सर्व ग्रामस्थांनी विद्युत मोटार पंपद्वारे सकाळी ४ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली़ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते़ अग्नीशमन दल येईपर्यंत आग आटोक्यात आली होती़या आगीत संसारोपयोगी साहित्य, मोटरसायकल, खत, बी-बियाणे, धान्य, कपडा आदी जळून खाक झाले़ या आगीत दिगांबर तुळशीराम कदम, केशव किसन कदम, पंजाब वामन कदम, नथ्थुराम सदाशिव कदम, अंबादास कदम, दत्ता संभाजी कदम, रामदास कदम, किसन कदम यांची घरे जळून खाक झाली़ घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी पन्नावार, तलाठी वडकुते, पोलिस पाटील कबीरदास कदम यांनी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला़ घटनास्थळास शिवसेना तालुकाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, बाबुराव कदम, सुधाकर महाजन, विवेक देशमुख, बालासाहेब कदम यांनी भेट देवून सांत्वन केले़ आगीत तीन जनावरे भाजली, जीवितहानी मात्र झाली नाही़ (वार्ताहर)