शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रोहितळच्या गावकऱ्यांची अशीही गांधीगिरी

By admin | Updated: November 28, 2014 01:12 IST

ेसखाराम शिंदे, गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते

ेसखाराम शिंदे, गेवराईतालुक्यातील रोहितळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. याबाबत गावकऱ्यांनी कोणतेही आक्रमकता न घेता सरळ गुरुवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात मुलांची शाळा भरवून गांधीगिरी केली.गेल्या अनेक महिन्यापासून येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षकच दांडी मारत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात मुलांची शाळा भरवून दोन तास उलटले तरी प्रमुख अधिकारी नसल्यामुळे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कार्यालयात येऊन गैरहजर राहणाऱ्या शिक्षकावर कारवाईचे आदेश दिले. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ४०० विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर १५ शिक्षकांचा ताफा या शाळेकरीता आहे. असे असताना देखील केवळ पाच शिक्षकांवरच गेल्या अनेक दिवसांपासून शाळेचा कारभार चालत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. याबाबत गावकऱ्यांनी शिक्षण विभागाला वेळोवेळी पत्राद्वारे कळविले होते. मात्र त्याची दखल येथील मुख्य कार्यालयात अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळेच ेगटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गावकऱ्यांनी शाळा भरविली. गावकऱ्यांची ही गांधीगिरी पाहून तहसीलदार शेळके यांनी लेखी पत्र देऊन गैरहजर राहणाऱ्या शिक्षकावर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी मुकुंद बाबर, संतोष, राऊत, हरिभाऊ गायकवाड, हरिभाऊ पवार, बापू गायकवाड, अंगद पांचाळ, कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)