शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे सावट, वेरूळ-अजिंठा महोत्सवाला दशकापासून घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 14:10 IST

Ellora-Ajanta festival : मागील २१ वर्षांत केवळ सात वेळा झाला महोत्सव

- विकास राऊतऔरंगाबाद : वेरूळ-अजिंठा महोत्सवाला ( Ellora-Ajanta festival) दशकापासून घरघर लागली आहे. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर १३ वर्षांत १० वेळा हा महोत्सव रद्दच करावा लागला.

अजिंठा-वेरूळ महोत्सवाला आता कोरोनाची साथ पूर्णत: गेल्यावरच मुहूर्त लागेल असे चित्र दिसते आहे. वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणारा हा महोत्सव २००१ पासून विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात घेण्यास सुरुवात झाली. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमितपणे झाला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. मराठवाड्याच्या राजधानीत होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाकडे आजवर कधीही गांभीर्याने न पाहिल्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचा ऱ्हास झाला आहे.

२००८ ते २०२१ या १३ वर्षांत फक्त दोनदा महोत्सव झाला. २०१७ साली महोत्सवाची पूर्ण तयारी झाली होती, परंतु ऐनवेळी महोत्सव रद्द करण्यात आला. औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळाच्या छायेत होता. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावे की न करावे, यावरून प्रशासन शासनाकडे गेले होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असा अभिप्राय शासनाने दिल्यानंतर महाेत्सव रद्द करण्यात आला होता. २०१८ आणि २०१९ साली नियोजन झालेच नाही. तर २०२० मध्ये कोरोनाची लाट आल्यामुळे महोत्सवाचा प्रशासनाला विसरच पडला. २०२१ साली देखील तशीच अवस्था आहे.

जिल्हाधिकारी काय म्हणतातजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, ओमायक्रॉनमुळे गर्दीच्या कार्यक्रमांवर शासनाकडूनच निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे अजिंठा महोत्सव आणि कृषी प्रदर्शन तूर्तास पुढे ढकलले आहे. वेरूळ-अजिंठा महोत्सवाचा विचार कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर होऊ शकेल. परंतु सध्या कोणत्याही महोत्सवाचे आयोजन करणे शक्य नाही.

या कारणांनी हे वर्ष गेले महोत्सवाविना :२००८- मुंबई दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द२००९- स्वाईन फ्ल्यूची साथ आल्याने रद्द२०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे रद्द२०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द२०१४- दुष्काळामुळे महोत्सव रद्द२०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द२०१७ - नियोजन होऊ शकले नाही२०१८- दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही२०१९-महोत्सव घेण्याचा निर्णयच झाला नाही२०२०- कोरोनामुळे महोत्सव रद्द२०२१- कोरोना, ओमायक्रॉनमुळे महोत्सवावर गदा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळState Governmentराज्य सरकार