शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पोलीस निरीक्षकांविरोधात करमाडमध्ये निषेध मोर्चा, जालना रोडवडील वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 14:07 IST

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मोर्चा थांबविण्यात आला

करमाड (औरंगाबाद) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवहेलना प्रकरणी पोलीस निरीक्षकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी करमाडमध्ये आज सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या आश्वासनानंतर मोर्चा थांबविण्यात आला. दोन तास चाललेल्या या निषेध मोर्चामुळे जालना रोडवरील वाहतूक खोळंबली होती.

औरंगाबाद तालुक्यातील पिंपळखुटा येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रकरणी करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले विरुद्ध आज करमाड येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. साधारण दोन तास चाललेल्या या निषेध मोर्चा व रास्ता रोकोमध्ये मोठा प्रमाणात आंदोलकांनी सहभाग घेतला होता. या मोर्चात महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. मोर्चात पिंपळखुटा येथे घडलेल्या घटनेची माहिती गावातील महिला, तरुण, नागरिकांनी जाहीररित्या कथन केली. यावेळी अंकांच्या भावना दाटून आल्या. अनेक महिला व तरुणांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

कारवाईच्या आश्वासनानंतर थांबला मोर्चा करमाड येथील पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांची तात्काळ मुख्यालयी बदली करून अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी करून त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी आंदोलकांना दिल्यानंतर मोर्चा थांबविण्यात आला. या रास्तारोको दरम्यान खोळंबलेल्या वाहतुकीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकांना शिवप्रेमींनी रस्ता मोकळा करून दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस