शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

रूग्णसंख्या घटली पण मृत्यूसत्र वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 12:44 PM

जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत असला तरी काेरोनाग्रस्तांचे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याने प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत असला तरी  काेरोनाग्रस्तांचे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याने प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा आता हजाराच्या उंबरठ्यात गेला आहे. 

घाटी येथे नुकतीच डेथ ऑडिट संदर्भात बैठक झाली. मृत्यूच्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात दि. १३ मे रोजी मृत्यूदर २. ५२ टक्के होता. मंगळवार दि. ६ रोजीचा मृत्यूदर २. ८२ टक्क्यांवर गेला होता. दि. १ ते ६ ऑक्टोबर दरम्यानच तब्बल ३८ मृत्यू जिल्ह्यात नोंदविले गेले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बहुतांश रूग्णांना अन्य आजारही  होते. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आदी आजारांमुळे  प्रकृती अधिक गंभीर होते. त्यामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने रूग्णांचा मृत्यू ओढावतो. गंभीर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू