शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

'औरंगाबाद-पैठण' रस्त्याच्या कामास मार्च-एप्रिलमध्ये होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 5:41 PM

पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.

ठळक मुद्देगेल्या १२ वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. रस्त्याच्या कामासाठी जवळपास २००० कोटी खर्च येणार

पैठण : निधी अभावी बऱ्याच वर्षांपासून रखडलेला 'औरंगाबाद-पैठण' रस्ता राज्य सरकारकडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ( एनएचए ) वर्ग करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून  रस्त्याच्या कामास निधीची कमतरता पडणार नाही, असे आश्वासन देत पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मार्च ते एप्रिल दरम्यान होईल असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. गेल्या १२ वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. राज्य सरकार कडून काम होत नसल्याने शेवटी सदर रस्ता केंद्राच्या ७५२ -  ई अंतर्गत भारतमाला योजनेत वर्ग करण्याची शिफारस जेष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण केली होती. राज्याकडून केंद्र सरकारकडे हा रस्ता वर्ग करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानेच रस्त्याच्या डिपीआर चे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी जवळपास २००० कोटी खर्च येणार असून पैठण-औरंगाबादसह डीएमआयसी बिडकीन व शेंद्रा या भागाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे असेही मंत्री दानवे यांनी सांगितले.

कोणाच्या ओरडण्याने पहाट होत नाहीकेंद्राच्या रस्ता कामाचे श्रेय  पैठण तालुक्यातील एक पुढारी घेत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी मंत्री दानवे यांच्या लक्षात आणून दिले. यावर दानवे यांनी, 'कोणाच्या ओरडण्याने पहाट होती या पेक्षा पहाट होती याला महत्त्व आहे. या अगोदर औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण झाले नाही, जनतेला सगळे कळते.' अशा चिरपरिचित शैलीत समाचार घेतला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग