शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

निसर्गाचा खेळ! ऑगस्ट महिना लागला, मराठवाड्यात पाऊस ४९ टक्क्यांवर थांबला

By विकास राऊत | Updated: August 2, 2023 13:43 IST

जून व जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पीक पेरण्यांचा पहिला टप्पा संपुष्टात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस आजवर बरसला असून, मराठवाड्यात ४९ टक्क्यांवर पाऊस थांबला आहेे. ६१ दिवसांत फक्त ४९ टक्के पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला असला तरी नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात पावसाने दडी मारली आहे.

जून व जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पीक पेरण्यांचा पहिला टप्पा संपुष्टात आला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात ६७९.५ मिमी सरासरी पावसाचे प्रमाण असून, मागील ६१ दिवसांमध्ये ३३२.९ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी ४९० मि.मी. पाऊस झाला होता. ३४० मि.मी. पाऊस या दोन महिन्यांत अपेक्षित होता. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांवर व मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांतील जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. ११ मोठ्या प्रकल्पांसह मध्यम १०७ व लघू ७४९ प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा आहे. दरम्यान, अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जायकवाडीत ३२ टक्के पाणीमराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पात ३२ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पात सध्या ४ हजार २५६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. १ जूनपासून १७६ दलघमी पाणी प्रकल्पात आले आहे. १.०४१ दलघमी पाण्याचा विसर्ग काळात झाला आहे.

जिल्हा.......झालेला पाऊसछत्रपती संभाजीनगर....२४१ मि.मी.जालना....२५१ मि.मी.बीड.......२४० मि.मी.लातूर ....३१३ मि.मी.धाराशिव....२६५ मि.मी.नांदेड.....५७६ मि.मी.परभणी...२७३मि.मी.हिंगोली...४२९ मि.मी.एकूण....३३२ मि.मी.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी