शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१३२ एकरमध्ये तुतीची लागवड

By admin | Updated: December 20, 2015 00:07 IST

हिंगोली : जिल्ह्यात रेशीम उत्पादनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, १३२ एकरमध्ये १३४ शेतकरी रेशीमचे उत्पादन घेत आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात रेशीम उत्पादनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, १३२ एकरमध्ये १३४ शेतकरी रेशीमचे उत्पादन घेत आहेत. आतापर्यंत ५२ हजार १६५ अंडीपुंजचे वाटप शेतकऱ्यांना रेशीम कार्यालयातून केल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या काळात जम्मू काश्मीर व पश्चिम बंगालमध्ये रेशीमची शेती फुलविली जात होती. आता महाराष्ट्रात रेशीम शेतीला उपयोगी हवामान असल्याने येथील शेतकरीही रेशीम शेतीकडे वळले आहेत. त्यातच हिंगोली जिल्ह्यातही रेशीम शेतीचे जाळे पसरले असून, शेतकरी लाखो रुपये उत्पन्न घेत आहेत. इतर पिकाच्या तुलनेत रेशीम शेतीमध्ये जोखीम कमी असून उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. आज घडीला १३४ शेतकरी १३२ एकरवर रेशीमचे पीक घेत आहेत. त्यांना सन २०१४- १५ मध्ये ६५ हजार ५०० अंडीपुंजांचे संगोपन करुन ३० टन कोषाचे उत्पादन काढले. यात ७८ लाख रुपये उत्पन्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहे. तर सन २०१५- १६ मध्ये वातावरण तुती लागवडीसाठी अनुकूल नसताना ८८ एकरवर तुतीची लावगड झालेली आहे. जुन्या आणि नवीन तुती लागवडीवर नोव्हेंबर २०१५ अखेर ५४ हजार अंडीपुंजाच्या वापरातून २५ टन कोषाचे उत्पादन घेवून त्यापासून ५४ लाख ५७ हजार २३१ रुपयाचे उत्पन्न कोष विक्रीतून प्राप्त झाले आहे. इतर पारंपरिक पिकांसारखी पाच ते सहा महिने उत्पादनाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आजमितीला रेशीमचे उत्पन्न महिन्याकाठी ३० ते ४० हजारांचे होत असल्याने, शेतकऱ्यावर अडचणीचा सामना करण्याची वेळ येत नाही. आजपावेतो ५४९ शेतकरी अळीसंगोपन करीत असून ५० शेतकरी पिके घेत आहेत.