शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात २२ नवीन नगरपंचायती

By admin | Updated: June 2, 2014 01:33 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील २२ तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याची उद्घोषणा काँग्रेस आघाडी सरकारने प्रसिद्ध केली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील २२ तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याची उद्घोषणा काँग्रेस आघाडी सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नागरिकांकडून याबाबत ३० जूनपर्यंत हरकती आणि आक्षेप मागविण्यात आले आहेत. राज्यात अनेक तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी अजूनही ग्रामपंचायतीच आहेत. सुनियोजित विकासासाठी सर्व ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने फेबु्रवारी महिन्यातच घेतला. मात्र, त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. आता राज्य सरकारने याविषयी उद्घोषणा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नवीन नगरपंचायतींच्या स्थापनेच्या अनुषंगाने नागरिकांकडून ३० जूनपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यात एकूण ७८ ठिकाणी नवीन नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत. तर मराठवाड्यात ही संख्या २२ इतकी आहे.