शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती बळी घेणार?

By admin | Updated: December 19, 2014 23:56 IST

कुठेही धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत; जे आहेत, ते वाचता येत नाहीत; सेवा रस्त्यावरून महामार्गावर येण्यासाठी असलेल्या जागा,

लक्ष्मण मोरे, पुणेपुणे : कुठेही धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत; जे आहेत, ते वाचता येत नाहीत; सेवा रस्त्यावरून महामार्गावर येण्यासाठी असलेल्या जागा, दुभाजक तोडून तयार केलेले ‘पंक्चर’ अशी अवस्था आहे कात्रज बोगदा ते नऱ्हे पुलादरम्यानची. मानवी चुका, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि चुकीचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ याची शिक्षा निरपराधांना आपले प्राण गमावून मोजावी लागत आहे. शुक्रवारी सकाळी दरीपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा बळी गेला. रस्त्याची चुकीची आखणी, वाहतुकीचे नसलेले नियोजन आणि बेशिस्त वाहनचालक ही येथील अपघातांची प्रमुख कारणे आहेत. दुरदृष्टीच्या अभावामुळे आणि ठेकेदारांशी असलेले लागेबांधे जपण्यासाठी महामार्ग प्राधिकरण नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. वाहतूक पोलिसांनी अपघातप्रवण क्षेत्र आणि रस्त्यामधील दुरुस्त्यांसंदर्भात अहवाल देऊनही त्यावर कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे वास्तव आहे. कात्रज बोगदा, नऱ्हे पूल आणि दरीपूल हा भाग मुंबई-बंगळुरु महामार्गावरील अपघातांमध्ये सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. ‘लोकमत’ने शुुक्रवारी या अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी केली. काही ठिकाणी मानवी चुकांमुळे, तर काही ठिकाणी बांधकामातील चुकांमुळे अपघाती क्षेत्र तयार झाले आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि पुलाच्या कामांमध्ये फारशी प्रगती झालेली नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. (प्रतिनिधी)