शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

दुचाकी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला तिसगावजवळ भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 4:24 PM

या घटनेत गाडीतील २५ ते ३० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.  

औरंगाबाद : हरिद्वार येथून कर्नाटक राज्यातील हसन येथे नवीन दुचाकी घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. मुंबई-नागपूर महामार्गावर तिसगावजवळ झालेल्या या घटनेत गाडीतील २५ ते ३० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.  

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील हसन येथे हरिद्वार येथून ५० दुचाकी एक कंटेनर (एम एच 20, सिटी 9570) घेऊन जात होते. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील तिसगावजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कंटेनरने अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. यात मागच्या बाजूने ठेवलेल्या सुमारे २५ ते ३० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमनदलाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घ्त्नास्थाली धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत कंटेनर आणि त्यातील दुचाकीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. 

टॅग्स :fireआगhighwayमहामार्गAurangabadऔरंगाबाद