शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

औरंगाबाद जिल्ह्यातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 7:12 PM

भूवैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणावरून पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसते आहे. 

ठळक मुद्देनऊपैकी एकाही तालुक्यात वाढली नाही पाणीपातळी

औरंगाबाद : जिल्ह्यातील भूजलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नऊपैकी एकाही तालुक्यातील पाण्याचे प्रमाण वाढले नसल्यामुळे येणाऱ्या काळात जलसंकटाचा सामना ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागणार आहे. पर्जन्यमान आणि विहिरींतील निरीक्षणाच्या आधारे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणावरून पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसते आहे. 

भूवैज्ञानिकांनी भूजलपातळीच्या निरीक्षण विश्लेषणानुसार जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पाणीपातळी वाढलेली नाही. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांत केलेल्या माहिती संकलनाआधारे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणीपातळी खोलवर गेली आहे. १४१ विहिरींचे निरीक्षण भूवैज्ञानिकांनी नोंदविले. त्या सर्व विहिरींचा विचार केला असता सरासरी ८.७५ इतकी स्थिर भूजलपातळी जिल्ह्यात आहे. १३५ विहिरींच्या निरीक्षणाचा विचार केला तर तेथील पाणीपातळी घटली आहे. फक्त ६ विहिरींमध्ये पाणीपातळी वाढलेली आढळून आली असून, त्यात औरंगाबाद तालुक्यातील तीन, वैजापूरमधील १ आणि सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रत्येकी एका विहिरीचा समावेश आहे. 

तालुक्याचे   विहिरींची    घट झालेल्यानाव    संख्या      विहिरींची संख्याऔरंगाबाद    १६    १३फुलंब्री    १३    १३पैठण    २०    २०गंगापूर    १७    १७वैजापूर    १६    १५खुलताबाद    ०४    ०४सिल्लोड    १९    १८कन्नड    १८    १८सोयगाव    १८    १७एकूण    १४१    १३५ 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादWaterपाणी