शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यावर फुलविली बाग

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

संगमेश्वर करंजे, निटूर येथील एका शेतकऱ्याने शेततळ्याच्या सहाय्याने पाणीटंचाईवर मात करीत आंब्याची फळबाग फुलविली आहे़ त्यामुळे शेततळ्याचे महत्त्व दिसून येत आहे़

संगमेश्वर करंजे, निटूरयेथील एका शेतकऱ्याने शेततळ्याच्या सहाय्याने पाणीटंचाईवर मात करीत आंब्याची फळबाग फुलविली आहे़ त्यामुळे शेततळ्याचे महत्त्व दिसून येत आहे़निटूर येथील पंकज कुलकर्णी यांची गावालगतच १६ एकर कोरडवाहू शेती आहे़ त्यांनी शेतामध्ये दोन बोअर घेतले़ परंतु, निराशा झाली़ त्यामुळे त्यांनी शेततळ्याचा प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल केला़ त्यानुसार सन २०१२-१३ मध्ये ४ लाख ८० हजार रूपये मंजूर करण्यात झाले़ त्यांनी ४१ बाय ४१ मीटर लांब व रूंदी जमीन खोदली़ खोली ५ मीटर आहे़ पावसाचे पडलेले पाणी जिरपू नये म्हणून ५०० मायक्रॉन जाडीचे पॉलिथिन अंथरले़ या शेततळ्यात ८ हजार घनमीटर पाणी साठण्याची क्षमता आहे़तसेच त्यांनी शेतीपासून १८०० फुट अंतरावर असलेल्या ओढामध्ये एक बांध तयार घातला़ पाईपलाईनद्वारे हे पाणी शेततळ्यात आणले़ या पाण्याच्या आधारावर त्यांनी आंब्याची बाग लावली असून ती आता जोमाने फुलू लागली आहे़ त्यामुळे हा नवीन प्रयोग पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़