शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांच्या खुर्चीला दिले निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 16:07 IST

जय महेश कारखान्याच्या विरोधात पैठणच्या शेतकऱ्यांचे आंदोलन 

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या

औरंगाबाद : गळीत हंगामात साखर कारखान्याला ऊस देऊन १५ महिने झाले तरी त्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आज (दि. १६ ) साखर आयुक्त कार्यालयावर निदर्शने केली. यावेळी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांनी खुर्चीला निवेदन देऊन निषेध केला.

पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी १५ महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्यास गाळप हंगामात ऊस दिला होता. मात्र, ऊस उत्पादकांना अद्याप वाढीव बील मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी कारखान्यावर चकरा मारल्या. बिलाची रक्कम मिळत नसल्याने साखर आयुक्त कार्यालयात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आयुक्तांच्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांनी निषेध केला. आंदोलनात मायगाव , वडवली या गावातील शेतकरी उपस्थित आहेत.

शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. यात जिजा उगले , अविनाश मुळे , संतोष काष्टे , विलास गिरगे , सोमनाथ गिरगे , चंद्रकांत गाडे , अशोक गाडे , परमेशवर उगले , देविदास गिरगे ,  दतू गिरगे , रघुनाथ गोरे , अमोल कांडेकर , किसनराव जाधव , नारायण शिंदे ,रामदास गिरगे , सुदाम जाधव ,  भोंडे , गणेश शिंदे  आसाराम पाचे आदी शेतकऱ्यांचा सहभाग आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी