शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

जायकवाडीतून बंधाऱ्यात पाणी सुटताच ग्रामस्थांचा जल्लोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 7:26 PM

जायकवाडीतून गोदापत्रात पाणी सुटताच तालुक्यातील गोदाकाठच्या गावात ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला.

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरण जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात आज सायंकाळी पाणी सोडण्यात आले. जायकवाडीतून गोदापत्रात पाणी सुटताच तालुक्यातील गोदाकाठच्या गावात ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. बंधाऱ्यासाठी धरणातून १५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे जायकवाडीचे धरण अभियंता संदीप राठोड यांनी सांगितले. 

दि ७ रोजी जायकवाडीतून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश शासन स्तरावर झाले होते. आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, धरण अभियंता संदीप राठोड, आदी उपस्थित होते.

४० गावांना होणार फायदाआपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या व गोदावरी पात्राच्या दोन्ही काठावरील पैठण, शेवगाव व गेवराई तालुक्यातील जवळपास ४० गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणFarmerशेतकरीWaterपाणी