शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

औरंगाबादेत कधी रिपरिप;कधी जोरकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:47 PM

शहराच्यादृष्टीने सोमवारचा दिवस खऱ्या अर्थाने पावसाचा दिवस ठरला. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेला पाऊस कधी रिपरिप तर कधी जोरकसपणे रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

ठळक मुद्देसोमवारचा दिवस पावसाचा : तब्बल अकरा दिवसांनंतरच्या सरींनी शहर चिंब

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्यादृष्टीने सोमवारचा दिवस खऱ्या अर्थाने पावसाचा दिवस ठरला. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेला पाऊस कधी रिपरिप तर कधी जोरकसपणे रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्याने जोरदार हजेरी लावली. तब्बल ११ दिवसांनंतर जोरदार सरींनी शहर चिंब झाले. सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत ३७.८ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली.५ जुलै रोजी पावसाने शहराला अक्षरश: धुऊन काढले होते. दोन तासांत ४४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. या तुलनेत सोमवारी पाऊस कमीच होता.सोमवारी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झाला. दिवसभर अधूनमधून काही मिनिटांसाठी विश्रांती घेत पाऊस पडत होता. दुपारी ३ वाजेपर्यंत पडणाºया रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. भुरभुर पडणाºया पावसाचा आनंद अनेकांनी घेतला. दुपारी ३ वाजेनंतर मात्र पावसाचा वेग वाढला. ४ वाजेच्या सुमारास जवळपास १५ ते २० मिनिटे दमदार बरसला.पावसामुळे रेल्वेस्टेशन, जालना रोडसह ठिकठिकाणी रस्त्यावर, रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आकाशवाणी, दूध डेअरी चौकात वाहनचालकांची सर्वाधिक तारांबळ उडाली. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.५ वाजेच्या सुमारास आकाशवाणी आणि दूध डेअरी या दोन्ही चौकात वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पाऊस आणि वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. शनिवारी रिमझिम पाऊस होता. रविवारी त्याने पाठ फिरविली. सोमवारी दिवसभराच्या पावसाने पुन्हा शहर चिंब झाले.सायंकाळीही बरसलाश्रेयनगर परिसरातील झाडाची फांदी दुपारी तुटली. यासंदर्भात नागरिकांनी संपर्क साधताच अग्निशमन दलाने मदतीसाठी धाव घेतली.चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत14.8मि. मी. पावसाची नोंद झाली. सायंकाळीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभराच्या कामानंतर घरी परतणाºया नोकरदार, कामगार वर्गाची धावपळ उडाली.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद