शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

Coronavirus In Aurangabad : शहरात तीन दिवसांत पाच हजारांवर अँटिजन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 6:56 PM

याशिवाय नियमित तपासणी होणारी संख्या वेगळी आहे.

औरंगाबाद : शहरात विविध भागांत अँटिजन टेस्टद्वारे कोरोनाचे निदान केले जात आहे. गेल्या तीन दिवसांत ५ हजार ८३० नागरिकांनी याद्वारे तपासणी करून घेतली. याशिवाय नियमित तपासणी होणारी संख्या वेगळी आहे.

एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास त्या व्यक्तीकडे, तिच्या कुटुंबाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत असल्याची परिस्थिती कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर पाहायला मिळाली. तेव्हा कोरोना संसर्गाची लक्षणे असलेली व्यक्ती आजार लपवीत, तपासणीसाठी लवकर पुढे येत नव्हती. त्रास वाढल्यानंतर, परिस्थिती अधिक बिकट झाल्यानंतरच या व्यक्ती रुग्णालयात जात होत्या. परिणामी या संसर्गाचे निदान होण्यास विलंब होतो. डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि  जीव गमावण्याची वेळ ओढवते. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच स्वत:हून पुढे येऊन माहिती देण्याचे, आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे. 

वेळीच उपचार शक्य : नागरिक सध्या स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत आहेत. ही एक चांगली बाब आहे. कारण त्यातून वेळीच रुग्णांवर उपचार करणे शक्य होत आहे. प्रकृती गंभीर होण्याची वेळ त्यामुळे येत नाही.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद