शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

coronavirus : औरंगाबादेत ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण मृत्यू तीनशेच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 3:13 PM

आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी अवघ्या साडेपाच तासांत तब्बल ६, तर शनिवारी सकाळी एका बाधिताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा तिनशेच्या घरात पोहचला आहे. जून महिन्यापासून वाढत असलेल्या बाधीतांच्या मृत्यूच्या संख्येत अद्यापही घट झालेली नाही. मृत्यूचा आकडा तिनशेच्या घरात येऊन पोहोचला असून प्रशासनानेही दुखणे अंगावर काढू नका वेळीच उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. 

घाटी रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी ५ ते रात्री १०.३० या साडे पाच तासांत सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नारळीबाग येथील ७८ वर्षीय महिला, शाही नगर गारखेडा येथील ६५ वर्षीय महिला, फुले नगर उस्मानपुरा येथील ५२ वर्षीय महिला, दलालवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७८ वर्षीय महिला, आलंगिर कॉलनी येथील ५२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शनिवारी सकाळी बजाजनगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा सकाळी ८.५० वाजता मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे आतापर्यत झालेल्या एकूण मृत्यूचा आकडा २९६ झाला आहे. यात घाटी रुग्णालयात २२६, विविध खाजगी रुग्णालयात ६८ तर जिल्हा रुग्णालयात २ मृत्यू झाले आहेत. 

शनिवारी दुपारपर्यंत १९६ बाधितांची भरशनिवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांत ११० पुरूष तर ८६ महिला रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ३०३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद