शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ३०५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 14:12 IST

corona Virus in Aurangabad : बुधवारी जिल्ह्यात ३५ कोरोना रुग्णांची वाढ झाली तर उपचारादरम्यान २ रुग्णांचा मृत्यू झाला

ठळक मुद्देउपचारानंतर २९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाची रोजची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसापासून ५० च्या खाली स्थिरावली असून, बुधवारी दिवसभरात ३५ नव्या रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील १०, ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात २९ जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सध्या ३०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २६३ आणि शहरातील ४२ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ८०६ एवढी झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १७ आणि ग्रामीण भागातील १२ अशा २९ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना चित्तेपिंपळगाव येथील ६० वर्षीय महिला, म्हस्की, वैजापूर येथील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णगारखेडा १, एन-६ येथे ४ यासह विविध भागात ५ कोरोना रुग्णांची वाढ झाली.

ग्रामीण भागातील रुग्णऔरंगाबाद १, गंगापूर ४, कन्नड २, सिल्लोड १, वैजापूर ९, पैठण ८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद