शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

Corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ३०५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 14:12 IST

corona Virus in Aurangabad : बुधवारी जिल्ह्यात ३५ कोरोना रुग्णांची वाढ झाली तर उपचारादरम्यान २ रुग्णांचा मृत्यू झाला

ठळक मुद्देउपचारानंतर २९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाची रोजची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसापासून ५० च्या खाली स्थिरावली असून, बुधवारी दिवसभरात ३५ नव्या रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील १०, ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात २९ जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सध्या ३०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २६३ आणि शहरातील ४२ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ८०६ एवढी झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १७ आणि ग्रामीण भागातील १२ अशा २९ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना चित्तेपिंपळगाव येथील ६० वर्षीय महिला, म्हस्की, वैजापूर येथील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णगारखेडा १, एन-६ येथे ४ यासह विविध भागात ५ कोरोना रुग्णांची वाढ झाली.

ग्रामीण भागातील रुग्णऔरंगाबाद १, गंगापूर ४, कन्नड २, सिल्लोड १, वैजापूर ९, पैठण ८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद